प्रिय अण्णा काहीतरी बोलाल का ?
प्रिय अण्णा काहीतरी बोलाल का ?
काँग्रेस सत्तेत असताना जनआंदोलन उभे करण्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावणारे अण्णा हजारे भाजप सत्तेत आल्यानंतर मात्र तितकेसे आक्रमक राहिलेले नाहीत. अवघ्या चार वर्षात सैनिकांना घरी पाठवणाऱ्या अग्नीपथ योजनेबद्दल देखील देशात मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे तर महागाई आणि इतर प्रश्न देखील तसेच्या तसेच आहेत याबद्दल देखील अण्णा हजारे यांनी मौन बाळगले आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त…
View On WordPress













