गुजरातच्या टाटा कंपनीकडून राज्य सरकारला दणका , भारनियम अटळ ?
गुजरातच्या टाटा कंपनीकडून राज्य सरकारला दणका , भारनियम अटळ ?
महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून मोठे वीज संकट आलेले असून त्याला उपाय म्हणून गुजरातकडून अधिक वीज राज्य सरकार विकत घेणार आहे. गुजरातमधील टाटा यांच्या कंपनीकडून ही वीज विकत घेण्यात येणार असून टाटा कंपनीने महाराष्ट्र सरकारला जोरदार दणका देत आधीची 120 कोटी रुपयांची थकबाकी द्या तरच आम्ही वीज देऊ असे पत्र दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आठ एप्रिलला झालेल्या बैठकीत भारनियमनावर तोडगा काढण्यासाठी…
View On WordPress















