No title available

⁂
DEAR READER

blake kathryn
No title available

❣ Chile in a Photography ❣
cherry valley forever
Sweet Seals For You, Always
Cosmic Funnies

pixel skylines
noise dept.
he wasn't even looking at me and he found me

izzy's playlists!
official daine visual archive
"I'm Dorothy Gale from Kansas"

#extradirty
sheepfilms

PR's Tumblrdome
occasionally subtle
2025 on Tumblr: Trends That Defined the Year
seen from United States

seen from Italy
seen from Norway
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States

seen from Germany

seen from United Kingdom

seen from Italy

seen from China
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
@arjunblahanbasaid-blog
आजचे_शिव_दिनविशेष ******************** ४ नोव्हेंबर इ.स.१६५६ छत्रपती शिवरायांचा मसुरतर्फेतवर हल्ला. बादशहा मुहम्मद आदिलशहा मरण पावला. 🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳ ४ नोव्हेंबर इ.स.१६६७ औरंगाबाद येथे "संभाजीराजे" व महाराजा "जसवंतसिंह राठोड" यांची भेट झाली. याच दिवशी शंभूराजांनी औरंगाबादहून प्रयाण केले व राजगडी दाखील झाले, शंभूराजांना राजगडावर पोहचवून 'प्रतापराव' व 'निराजी रावजी' यांना औरंगाबादेस पुन्हा "मुतालीक" म्हणून जायचे होते.यादरम्यान औरंगजेबाने शिवाजी महाराजांना "राजा" हा किताब दिला (शि.प.सं. लेख – १२००). जवळ जवळ २ वर्षे महाराजांची फौज औरंगाबादेस होती यादरम्यान शिवाजी महाराजांनी मुअज्जम सोबत चांगलेच सख्या जमवले, दोघे एकमेकांना परस्परे वस्तभाव (विविध भेट वस्तू) पाठवू लागले हि बातमी औरंगजेबास समजताच त्यास शंका उत्पन्न झाली शिवाजी आणि शहजादा एक झाले तर कोणी तरी फितुरी करून आपणास दगा करेल, म्हणून औरंगजेबाने शहजादा मुअज्जम यास लिहले “शिवाजी हुशार आहे तिथे त्याचे सरदार निराजी व प्रतापराव दोघे आहेत त्या दोघास कैद करणे”, मुअज्जमचा वकील औरंगजेबाजवळ होता त्याने इशारतीने मुअज्जम याला कळवले तुम्ही हुशार राहणे हे वर्तमान समजताच मुअज्जम याने निराजी पंतास एकांती बोलवून हे वर्तमान सांगितले आणि वस्त्रे अलंकार देऊन निरोप दिला. “तुम्ही उद्या रात्रीचे कुल फौजेनिशी उठून पळून जाणे तुमची बिशाद राहिली तर पावेल. दोन रोजात बादशहाचे कागद येतील मग तुम्हास कैद करावे लागेल म्हणून अगोदर निगुन जाणे”, हे समजताच प्रतापराव आणि निराजी रावजी तयारी करून रात्री फौजेनिशी निघाले, मजल दरमजल करीत राजगडी पोचले महाराजांसोबत भेट झाली सगळे वर्तमान राजीयास सांगितले हे ऐकून राजे खुशाल झाले आणि बोलिले “दोन वर्षे लष्कराचे पोट भरले, शहजादा मित्र जोडला हि बरी गोष्ट झाली” (शिवकालीन पत्रसार संग्रह, शिवापूर दफ्तर यादी, सभासद बखर) 🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳ ४ नोव्हेंबर इ.स.१६७९ छत्रपती शिवरायांच्या आदेशावरुन मराठ्यांनी मोगलाकडून "जालना" काबिज केले. 🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳ जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻 -------------------------------------------------- रोजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष साठी या page ला भेट द्या 👉🏻 https://www.instagram.com/p/BpwEbGTBfps/?utm_source=ig_tumblr_share&igshid=dyftvfbtg3hl
माणूस जोडण्याची कला ? "जो वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो... जो १० वर्षांचा विचार करतो, तो झाडे लावतो... जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो आणि जो माणुस जोडतो.... तोच आयुष्यात यशस्वी होत असतो." जगात लोक #यशस्वी होतात, पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्या यशाची कल्पना, संकल्पना वेगवेगळी असते. आता पहा झरे यशस्वी एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के असतात, अगदीच नगण्य. आता यशस्वी कशाला म्हणावे? दोन उदाहरणे पाहू यात. उदाहरण १- एकजण साधा कामगार असतो, पण त्यातल्या त्यात #पैसे वाचवून मुलांना चांगले #शिक्षण देतो, मुलांना चांगली नोकरी, मिळते, त्यांची चांगल्या घरात लग्ने होतात, आणि मुले आईबापांना कधीही अंतर न देता सुखात ठेवतात. पण दुसरा भरपूर कमावतो आहे, गाड्या घोडे आहेत, भरपूर पैसा आहे, पण मुलांना व्यसने आहेत याला काहीतरी शाररीक समस्या आहेत, तसा हा सुखी आहे पैशाची चिंता नाही, म्हातारपणी कष्ट करण्याची गरज नाही. मग हा सुखी का? तर सुखाची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते. उदाहरण २ - एकाला #शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण आईवडिलांच्या हट्टाखातर त्याला वकिली करावी लागते तर आता तो आयुष्यभर पैसा मिळवूनही समाधानी असेल काय? त्याची शास्त्रज्ञ होण्याची खंत त्याला टोचतच राहील ना? आपले आयुष्य जेमतेम पन्नास ते साठ वर्षांचे असते. त्यातील आपण पंचवीस वर्षे शिक्षणात घालवत असतो. नंतर #कामधंदा शोधण्यात दोन चार वर्षे खर्ची पडतात. उरली साधारण तीसएक वर्षे त्यात आपण काय दिवे लावणार. म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग कष्ट आणि परिश्रम यातील फरक ओळखायला शिका. बुद्धीतील फरक ओळखा - आपल्याला शिकवलेले असते, "आराम हराम आहे", "कष्टाला पर्याय नाही", "कष्ट कर फळाची अपेक्षा करू नको ", "मेहनतका फल मिठा होता है" बाबा हे सर्व निबंधात लिहायला सोपे आहे, वास्तविक आयुष्यात काय? दिवसभर रस्त्यावर काम करणारा मजूर काबडकष्ट करतो. त्याला मिळतात चार हजार रूपये, पण गल्ल्यावर बसलेला मालक काम न करता, किंवा वकील काहीही कष्ट न करता, काहीही भांडवल नसताना पैसे किती कमावतो तर महिन्याला वीस हजारांच्या वरच. कारण त्यांनी बुद्धीचा वापर करून घेतला आणि आपले ध्येय ठरवले. माणसाने बुद्धीच्या जोरावर मशिन्सचा शोध लावला आहे. मग त्याचा वापर करून कष्ट कमी करायला पाहिजेत ना. पुस्तक हाच #गुरू - दुकानात पुस्तके मिळतात, यशस्वी होण्याचे शंभर मार्ग, मी यशस्वी कसा झालो. पण ही पुस्तके लिहीणार्याच्या आयुष्यात डॊकावून पाहिले असता, ती अयशस्वी असतात. म्हणून अशी पुस्तके लिहून पैसे कमावून यशस्वी होतात. यशस्वी होण्य https://www.instagram.com/p/BplX3cTFj-9/?utm_source=ig_tumblr_share&igshid=4qhdef3vvagv