आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
View On WordPress








