हरपलेले ज्ञान..!
गेल्या पंचवीस प्रकरणांपासून ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या, वैभवशाली खजिन्या विषयी आपण बोलतोय, तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे..? हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले..? अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो, त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या..? असे प्रश्न अनेक जण विचारतात. असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे. एके काळी अत्यंत समृध्द असलेला आपला देश इतका गरीब…
View On WordPress








