महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना अंतर्गत आता शेत पाणंद रस्ते 100% यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने तयार केले जाणार आहेत. या योजनेमुळे अतिक्रमण हटवणे, शुल्क माफी, रॉयल्टी न लागणे आणि सक्तीचे वृक्षारोपण यासारखे महत्त्वाचे बदल अमलात येणार आहेत.
ही योजना शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी मजबूत व बारमाही रस्त्यांची सुविधा देणार आहे. ग्रामीण भागातील शेती विकासासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे.
अधिक माहिती मिळवण्यासाठी पोस्ट सेव्ह करा आणि शेअर करा.
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पाणंद व शेतरस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी १०० टक्के मशिनरी वापरता येणार आहे.















