Marathi Stories,Poems,marathikatta.online,Dhanashri Kaje,Marathi Katha,Kavita,मराठी कथा,कविता
भूमी पेडणेकर च्या नवीन चित्रपटाचा रिव्हयू नक्की वाचा मराठीकट्टा वर
★
The Bowery Presents

PR's Tumblrdome
Lint Roller? I Barely Know Her
Sade Olutola
ojovivo
The Stonewall Inn
No title available
cherry valley forever
official daine visual archive
Monterey Bay Aquarium
🪼

roma★

@theartofmadeline
No title available
Claire Keane
EXPECTATIONS
The Bright Sessions

No title available

Product Placement

seen from Germany

seen from United States
seen from Germany

seen from Mexico
seen from United States
seen from Italy
seen from Colombia
seen from United Arab Emirates
seen from United States
seen from United States
seen from Singapore
seen from Ireland

seen from United States

seen from Brazil
seen from Iraq
seen from Canada
seen from Brazil
seen from Spain
seen from South Africa
seen from Ecuador
@dhanashrisstuff
Marathi Stories,Poems,marathikatta.online,Dhanashri Kaje,Marathi Katha,Kavita,मराठी कथा,कविता
भूमी पेडणेकर च्या नवीन चित्रपटाचा रिव्हयू नक्की वाचा मराठीकट्टा वर
अधीर मन झाले कविता (रसग्रहण)
'मन अधीर झाले' ही एक मनाचा ठाव घेणारी सुंदर भावपूर्ण कविता आहे. या कवितेमध्ये प्रेयसीच्या मनातील विचारांचा आढावा घेतलेला आहे.
एक मुलगी प्रेमात आखंड बुडून आपल्याच खोलीच्या खिडकीत उभं राहून आपल्या प्रियकराचा विचार करत आहे. ती त्याच्या विचारांमध्ये मग्न आहे. तीला आपल्या प्रियकाराचे भास होत आहेत. आणि ती आपल्या मनाशीच म्हणतीये.
"ही प्रित प्रेम असेच असते का? ज्यात आपल्या प्रियकरचा आपल्याला भास होतोय. तो आपल्या जवळ आहे असं सारख वाटत आहे. आणि त्यामुळे आपल्याला जगाचा ही विसर पडला आहे."
अश्याच आशयाची ही कविता आहे.
'मन अधीर झाले' ही एक मनाचा ठाव घेणारी सुंदर भावपूर्ण कविता आहे. या कवितेमध्ये प्रेयसीच्या मनातील विचारांचा आढावा घेतलेला आहे.
एक मुलगी प्रेमात आखंड बुडून आपल्याच खोलीच्या खिडकीत उभं राहून आपल्या प्रियकराचा विचार करत आहे. ती त्याच्या विचारांमध्ये मग्न आहे. तीला आपल्या प्रियकाराचे भास होत आहेत. आणि ती आपल्या मनाशीच म्हणतीये.
"ही प्रित प्रेम असेच असते का? ज्यात आपल्या प्रियकरचा आपल्याला भास होतोय. तो आपल्या जवळ आहे असं सारख वाटत आहे. आणि त्यामुळे आपल्याला जगाचा ही विसर पडला आहे."
अश्याच आशयाची ही कविता आहे.
'शब्द मी गीत तु' या ओळीत किती सुंदर सांगितलेलं आहे बघा. एक प्रेयसी आपल्या प्रियकरा समोर आपल्या भावना व्यक्त करत आहे. ती प्रियकराला सांगत आहे.
"मी शब्द आहे तर तू माझ्या शब्दांचे गीत आहेस मी अर्थ आहे तर तु त्या अर्थातुन निघालेला संवाद आहेस तू माझ्या हृदयाची प्रेमळ साद आहेस मला माझ्या प्रेमाचा मिळालेला प्रतिसाद आहेस."
यामध्ये प्रेयसीने आपण दोघ एकमेकांशिवाय किती अधुरे आहोत आणि किती साजेसे आहोत याचे खूपच सुंदर वर्णन केले आहे. - मराठीकट्टा
मराठीकट्टा कथा कविता आणि बरेच काही हे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे ज्याचा उद्देश मराठी कथा, कविता आणि इतर संबंधित सामग्रीचा सर्वसमावेशक संग्रह प्रदान करणे आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरा यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीकोनातून त्याची स्थापना करण्यात आली. ज्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडून राहायचे आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम स्त्रोत आहे.
एक सुंदर कविता
प्रस्तावना:
'आपले आरोग्य आपल्या हातात.' अस म्हणल जात आपले आरोग्य हे आपल्याच हातात असत. आणि ते कायम टिकवण हे देखील आपल्याच हातात असत. पण ते कसं टिकवायच हे मात्र ज्याने त्याने ठरवायच.
आपल्या आरोग्याचे साधारणतः दोन प्रकार पडतात:
१) मानसिक आरोग्य आणि २) शारीरिक आरोग्य
तसेच त्या प्रकारानुसार त्यांचे आजार आणि लक्षणे ही वेगवेगळी असतात. आणि आज आपण त्याच आजारांना आणि लक्षणांना थोडक्यात समजून घेणार आहोत. कारण आजच्या परिस्थितीला बघता आपले आजार जितके समजून घेण्याची गरज आहे तितकच आपलं आरोग्य जपण्याची देखील गरज आहे.
चला तर मग थोडक्यात जाणून घेऊत आपल्या
पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा marathikatta
आधी (सुविचार)
सुवीचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एक सुविचार (मायेची ऊब)
मायेची ऊब असेल तर जीवनातले कुठलेही संकट असो सहज पार करता येते
सुविचार (मायेची ऊब)
पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गाथा अस्तित्वाची (भाग - एक)
वेळ रात्री ८ वाजताची...
गोविंदराव. गावचे माजी सरपंच आपल्या घरात काळजीने फेऱ्या मारत होते. त्यांचं सगळ लक्ष दाराकडेच होत कारण आज बऱ्याच वर्षांनी त्यांचा मुलगा सुधांशु घरी येणार होता. म्हणूनच गोविंदराव खूपच काळजीत होते.
तो येणार याचा त्यांना आनंद होता पण काळजी देखील होती. गोविंदराव सुधांशु ची वाट पहात होते. तेवढ्यात त्यांची पत्नी सुधा आली तिला आलेलं पाहताच काळजीने गोविंदराव म्हणतात.
(काळजीत) "तु सुधांशु ला का बरं अडवलं नाहीस? तुला माहीत होत न इथे त्याचा जीव धोक्यात आहे आणि हाच विचार करून आपण इतके वर्ष त्याला आपल्या पासून दूर ठेवल होत न. तो बाहेर सुखरूप आहे या विचाराने आपण पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गाथा अस्तित्वाची (कथामालिका परिचय)
परिचय :
बऱ्याच वर्षांनंतर तो आपल्या गावी आला होता. त्याला माहित होत त्या गावाच रहस्य. तरी त्याची पर्वा न करता तो आपल्या गावी परत आला आणि नंतर जे त्याच्या आयुष्यात घडल ते खूपच विलक्षण होत. पुढे वाचा