गंजत चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !
भारतीय न्यायव्यवस्थेबाबतचा विशेष लेख आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यामुळे “गंजत” चाललेली आहे. इंग्रजीमध्ये ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड’ म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे आहे अशी म्हण आहे. भारताच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते.…











