सुरक्षेच्या कारणावरुन मुंबईच्या डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी
सुरक्षेच्या कारणावरुन मुंबईच्या डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी
मुंबईतील शाळांमध्ये डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले असल्याचे शाळांकडून कारण सांगण्यात येत आहे.
ही बंदी अयोग्य असल्याचे मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले असून, मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही तातडीने लक्ष घालण्यााचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.
आम…
View On WordPress















