स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज
शहापूर : विज्ञान-तंत्रज्ञानात भारताने मोठी झेप घेतली असली तरी शहापूर तालुक्यातील गरेलपडा गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षांनी वीज पोहोचली असून गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावात वीज नसल्याने अनेक अचडणींना सामोरे जावे लागत होते. गावातील विद्यार्थ्यांना रात्री दिव्याच्या अंधारातच अभ्यास करावा लागत होता. याची दखल घेत शहापूर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार यांच्या उत्तम…
View On WordPress













